1 एप्रिलपासून UPI पेमेंट महागणार? पण जाणून घ्या काय आहे नेमकं सत्य.

UPI Payment Charges : मंगळवारच्या एका अहवालात सांगण्यात आले होते की, १ एप्रिलपासून UPI व्यवहार महाग होणार आहेत. यामध्ये NPCI च्या परिपत्रकाचा हवालानुसार UPI द्वारे २,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर १.१% प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI लादण्याची शिफारस करण्यात आली आहे. याबाबत आता नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महागाईचा आणखीContinue reading “1 एप्रिलपासून UPI पेमेंट महागणार? पण जाणून घ्या काय आहे नेमकं सत्य.”

मुंबई पुणे महामार्गवरील टोल दरात होणार वाढ

मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरात 18 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शनिवारी 1 एप्रिल पासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला 50 ते 330 पर्यंत ची अधिक झळ सोसावी लागणार आहे. मुंबई पुणे महामार्गावरील 2004 साली टोल आकारणी सुरू करताना दर तीन वर्षांनी टोलच्या दरात 18 टक्क्यांनी दर वाढ करण्याचाContinue reading “मुंबई पुणे महामार्गवरील टोल दरात होणार वाढ”

रामनवमी – या मुहूर्तावर पूजा करा आपल्या मनोकामना पूर्ण होतील

चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्रीराम यांचा जन्म झाला अशी मान्यता आहे. हा दिवस श्रीराम नवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशीच दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर ( दुपारी बारा वाजता) राम जन्माचा सोहळा होतो. रामनवमी हा हिंदू चा सर्वात शुभ सणांपैकीContinue reading “रामनवमी – या मुहूर्तावर पूजा करा आपल्या मनोकामना पूर्ण होतील”

राज्य उत्पादक शुल्क विभागात प्रथमच मोठी भरती

महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग हा राज्य महसुली उत्पन्न मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे. कोरोना काळात विभागाच्या उत्पन्नाची नोंद काही प्रमाणात कमी झाली होती परंतु गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्न वाढ चांगली झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागातContinue reading “राज्य उत्पादक शुल्क विभागात प्रथमच मोठी भरती”

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांच्या खात्यात आता व्याज जमा होणार

ही सवलत योजना दिनांक 1 एप्रिल 1990 पासून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सहकारी कृषी पतसंस्थेकडून पीक कर्ज घेणाऱ्या व त्याची प्रतिवर्षी 30 जून पर्यंत संपूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज सवलत देण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, खाजगी बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही सदर योजना लागू आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनाContinue reading “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांच्या खात्यात आता व्याज जमा होणार”

थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त आहात?

थायरॉईड ग्रंथी आपल्या शरीरातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथी आहेत. त्याच्या संतुलनाच्या अभावाने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. थायरॉईड ग्रंथी गळ्याच्या खालच्या भागात तयार होतात. या ग्रंथी शरीरात हार्मोन्स निर्माण करायला फार उपयुक्त असतात. या हार्मोन्स ग्रंथी शरीरातील मेटाबोलिजिम तयार करायला कारणीभूत असतात. थायरॉईडचे दोन प्रकार आहेत 1. हायपर थायरॉईड – थायरॉईड ग्रंथी जास्त प्रमाणात ग्रंथीContinue reading “थायरॉईडच्या समस्येने ग्रस्त आहात?”

“लेक लाडकी योजना” आता मुलींना मिळणारप्रत्येकी ” 75 हजार रूपये”

लेक लाडकी या योजनेअंतर्गत मुलींना 75 हजार रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत. पहा मित्रांनो मुलींच्या सक्षमी करणासाठी योजना आता नव्या स्वरूपात आणली आहे यामध्ये √ मुलींचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीला पाच हजार रुपये मिळणार√ पहिलीत असताना चार हजार√ सहावीत असताना सहा हजार√ अकरावीत गेल्यानंतर आठ हजार मिळणार√ ती मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75Continue reading ““लेक लाडकी योजना” आता मुलींना मिळणारप्रत्येकी ” 75 हजार रूपये””

स्वामी समर्थ प्रकट दिन – हे वाचा श्री स्वामी समर्थांची प्रचिती नक्की येईल

“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” अशा शब्दात भक्तांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथी प्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. यदांच्या वर्षी म्हणजेच 2023. मध्ये हा तिथी गुरूवार 23 मार्च रोजी आहे.“श्री स्वामी समर्थ”हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रम्हस्वरूप तिसरा अवतार आहेत.भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शनContinue reading “स्वामी समर्थ प्रकट दिन – हे वाचा श्री स्वामी समर्थांची प्रचिती नक्की येईल”

गुढी पाडवा साजरा करताय मग हे नक्की वाचा. घरात होईल पैशाची भरभराट. लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल.

1. वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. 2. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ, नव उपक्रमांकाचा प्रारंभ, सुवर्ण खरेदी इत्यादी गोष्टी केल्या जातात. 3. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते गुढी का उभारतात? ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली हाच तो पवित्र दिवस. ब्रह्मदेवाने विश्वContinue reading “गुढी पाडवा साजरा करताय मग हे नक्की वाचा. घरात होईल पैशाची भरभराट. लक्ष्मी आपल्यावर नक्की प्रसन्न होईल.”

Design a site like this with WordPress.com
Get started